भारतातील पहिला साखर कारखाना दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि माळीनगर.... सासवड ता पुरंदर येथील काळ्या आईवर प्रेम करणा-या माळी समाजातील कर्तृत्वसंपन्न माळी समाजातील मंडळींनी सन १९१४ साली बोरावके पांढरे राऊत या मंडळींनी सासवड माळी सभेची स्थापना केली या सभेमार्फत एक शाळा सुरू केली आपल्या समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेतले पाहीजे ही त्या मागची भावना होती..भाजीपाला पिकवणे रात्रंदिवस काळ्या आईची सेवा करणे हाच या मंडळींचा उद्योग..पुरंदर तालुक्यात पाऊसा कमी त्या मुळे कधी पिकल तर पिकल नाहीतर काधी पाण्या अभावी पिक सोडून देण्याची वेळ येई म्हणून काही मंडळींनी कोपरगाव बारामती अकलूज परिसरात जमिनी खंडानी घेवून करायला सुरूवात केली..ज्या भागात जमिनी खंडानी घेतल्या त्या भागात पाण्याची परिस्थीती चांगली जमिनी कसदार आणि ही मंडळी कष्टदार त्या मुळे सासवड वरून गेलेली ही मंडळींनी जमिनीतून सोन पिकवू लागली..भाजी पाल्याची शेती करून चार पैसे कमवू लागली सोबतीला ऊसाचे पिकाकडे वळाली गु-हाळातून गुळ तयार करू लागली परंतू गुळाला बाजार भाव नसल्याने शेतीचा धंदा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा